Posts

📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन

Image
📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन ➡️ डॉ. भीमरावआंबेडकर के नेतृत्व में निकलेगा जन आक्रोश मोर्चा मुंबई - महाबोधी महाविहार आंदोलन के प्रणेता भंते अनागारिक धम्मपालजी एवं पेरियार स्वामी जयंती और भय्यासाहेब आम्बेडकर स्मृतीदिन के उपलक्ष्य में  आंदोलन का टप्पा 2 नुसार पुन्ह डॉ बाबासाहेब आम्बेडकर द्वारा स्थापित  भारत के तमाम बौद्धोंकी मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ एवं तमाम बुद्ध आंबेडकर विचार धाराके समाज संघटन के माध्यम से बाबासाहेब आंबेडकर जी के पोते डॉ भीमराव य आम्बेडकर जी के नेतृत्व में दिनांक 17/9/2025 के जन आक्रोश आंदोलन मोर्चा तीन मांगो के लिए पूरे देशके मंत्रालय एवं जिलाअधिकारी कार्यालय पर आयोजन किया गया है l तीन मांगे निम्न नूसार है, 1)तथागत भगवान बुद्ध को बुद्धत्व का ज्ञान प्राप्त हुआ वह जागतिक बौद्धांका बोधगया महाविहार बोद्धोंको नियमन करणे को देणे के बजाय बोधगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकार द्वारा पारित अधिनियम है, ये...

📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५

Image
📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५ मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ व विविध समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश आंदोलन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के. भंडारे यांनी देशभरातील सर्व शाखा, मंडळे व संघटनांना व्यापक प्रमाणावर जनसहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : 1️⃣ महाबोधी महाविहार, बोधगया – संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला द्यावे. 2️⃣ महू जन्मभूमी स्मारक – व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सोपवावे. 3️⃣ नागपूर दीक्षाभूमी – विद्रुपीकरण थांबवून व्यवस्थापन बौद्ध समाजाला परत द्यावे. आंदोलनाविषयी सूचना : 🔹 प्रत्येक शाखेने आपल्या लेटरहेडवर...

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

Image
आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेतील विशेष प्रवचन “विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध” या विषयावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी संपन्न झाले. प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय डॉ. राजेश पवार गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी “विश्वगुरु कसा असावा?” या विषयावर सखोल विचार मांडले. सत्य, करुणा, अहिंसा, समता, विज्ञाननिष्ठ विचार, शांती व बंधुत्व हे विश्वगुरुचे गुण असल्याचे सांगून, भगवान बुद्ध हेच खरे विश्वगुरु आहेत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरत कडू तायडे यांनी भूषविले. सरचिटणीस आयु. काशिनाथ अनाजी ढोले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते: संरक्षण सचिव : आयु. बाजीराव काशिनाथ चंद्रमोरे. प्रचार व पर्यटन सचिव : आयु. शाम पांडूरंग पगारे.कार्यालयीन सचिव : आयु. गजानन त्रंबक मेढे. हिशोब तपासनीस : आयु. उत्तम तुक...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकलेल्या शाळेला नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची भेट

Image
मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1907 साली शिक्षण घेतलेल्या एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबईला त्यांच्या नातवांनी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच भेट दिली. हीच ती ऐतिहासिक शाळा आहे जिथून बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाला प्रारंभ केला होता. ही भेट 2 जुलै 2025 रोजी झाली. 1970 सालच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून डॉ. भीमराव आंबेडकर यांनी येथे येऊन त्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला. शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरात बाबासाहेबांचे छायाचित्र आणि संविधानाची प्रस्तावना प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रसंगी डॉ. भीमराव आंबेडकर यांनी शाळेच्या प्रशासनाला सूचना केली की, प्रवेशद्वारावर बाबासाहेबांनी येथे शिक्षण घेतल्याचा फलक लावण्यात यावा, ज्यामुळे भावी पिढ्यांना या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळेल. ही भेट केवळ आठवणींना उजाळा देणारी नव्हे, तर शैक्षणिक व सामाजिक क्रांतीच्या बीजस्थानाला मानाचा मुजरा ठरली.

बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत

Image
 विषय : बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत  प्रवचनकार: डॉ. राजेश पवार ( राष्ट्रीय सचिव: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) दिनांक २० जुलै २०२५ स्थळ : चैत्यभूमी दादर  🙏 जय भीम सर्वांना! आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत — भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत. हा विषय फक्त बौद्धधर्मापुरता मर्यादित नाही, तर समाजाच्या नीती, न्याय, आणि सामाजिक समजुतींशी जोडलेला आहे. 🟡 कर्मसिद्धांत का महत्त्वाचा आहे? ➡ कर्म म्हणजे काय? आपण जे काही विचार करतो, बोलतो, करतो – त्याचे परिणाम हे कर्म आहेत. "कर्म करा आणि त्याचे फळ मिळेल" – हे सर्व धर्म सांगतात. पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा असतो. ➡ कर्मसिद्धांत महत्त्वाचा का? कारण तो ठरवतो की एखादी व्यक्ती का सुखात आहे आणि दुसरी का दुःखात? कोणाची परिस्थिती चांगली, कोणाची हलाखीची – यामागचं "कारण" शोधण्याचा प्रयत्न कर्मसिद्धांत करतो. 🟠 सामान्य समाजात कर्मविषयक गैरसमज कसे आहेत? ➡ सामान्यतः अशी समजूत आहे की,  "गरिब माणूस गरीब जन्मलाय, म्हणजे त्याने मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल." ➡ पण हे विधान धोकादायक आहे. याचा अर्थ असा होतो की,गर...
  बौध्द राज परंपरा ... व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करणारी 19 विद्यापीठे निर्माण झाली व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध विद्यापीठांनी केले. भारत याच काळात खऱ्या अर्थाने महासत्ता होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशोक्तीने म्हटले जाते. भारत सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता तो बौद्ध भारत, बुद्धिचा भारत होता. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणान ंतर भारतात मगधाचा राजा बिंबिसार त्यानंतर त्याचा पुत्र अजातशत्रू व कोसलचा राजा प्रसेनजित, त्याचा मुलगा विड्डुभ हे राजे झाले. विड्डुभाने बुद्धांच्या हयातीतच बुद्धाचा वंश असलेल्या शाक्यांचे शिरकाण केले होते. पुढे त्याचा एका लढाईत वाहून मृत्यू झाला. तर त्याचे राज्य 'कोसल' मगधाचा राजा अजातशत्रूने काबीज केले. ह्या अजातशत्रूने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्यावेळी मगधचा (बिहारचा) राजा भारताचा सर्वात शक्तीशाली राजा ओळखला जाई. अजातशत्रू नंतरचे राजे हे प्रभावशाली नसल्याने नंद वंशाने राज्य बळकावले. नऊ नंद राजे ह...

त्यागमूर्ती माता रमाई की 90 वीं स्मृति दिवस के उपलक्ष्य में केन्द्रीय शिक्षिका (हिंदी भाषिक) धम्म प्रशिक्षण शिबिर का भव्य उद्घाटन

Image
मुंबई, 22 मई 2025: भारतीय बौद्ध महासभा — जिसके संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अम्बेडकर, संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई अम्बेडकर, ट्रस्टी चेयरमैन डॉ. हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेयरमैन ॲड. सुभाष जौंजाल , ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर हैं — के तत्वावधान में त्यागमूर्ती माता रमाई की 90 वीं पुण्यतिथि के उपलक्ष्य में आयोजित केन्द्रीय शिक्षिका (हिंदी भाषिक) धम्म प्रशिक्षण शिबिर का उद्घाटन समारोह दिनांक 22 मई 2025 को डॉ. बाबासाहेब अम्बेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर (पश्चिम), मुंबई में सम्पन्न हुआ। शिबिर का उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा के ट्रस्टी एवं उपाध्यक्ष तथा मुंबई कार्यालय प्रमुख एडवोकेट एस. के. भंडारे जी ने किया एवं उन्होंने अपने प्रेरणादायी विचारों से उपस्थित प्रशिक्षणार्थियों का मार्गदर्शन किया। उद्घाटन समारोह की अध्यक्षता एडवोकेट एस. एस. वानखेडे, प्रमुख, केन्द्रीय प्रशिक्षण विभाग ने की। कार्यक्रम का प्रभावशाली संचालन आदरणीय सुनंदाताई पवार, सचिव, केन्द्रीय प्रशिक्षण विभाग ने किया। इस अवसर पर राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार ने उपस्थित सभी महिलाओं क...