Sunday, September 24, 2023

सगळ्यांना बरोबर घेऊन मनुवादी सरकार बदलून संविधान सुरक्षित ठेवावे लागेल. - डॉ भीमराव य आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️



☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
              दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
                     संकल्प दिन समारंभ
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बडोदा (23/9/2023)- विचारांचे परिवर्तन हे बघत आहे  की ,मनुवादाची प्रयोग शाळा गुजरात आहे. त्यामुळे आता येथून मनुवादी विचार संपवावे लागेल. सगळ्यांना बरोबर घेऊन मनुवादी सरकार बदलून संविधान सुरक्षित ठेवावे लागेल .असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समूह राष्ट्रीय अध्यक्ष -समता सैनिक दल ) यांनी केले . 

सारावंशाने , जिल्हाधिकारी कार्यालय बडोदा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  जिल्हा शाखा बडोदा यांनी व संकल्प भूमी येथे भीम आर्मी व संकल्प भूमी ट्रस्ट यांनी 106 वा संकल्प दिन समारंभ आयोजित केला .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या बडोदा संस्थान मध्ये नोकरीत असताना त्यांना हिंदू शिपाई व इतरांनी दिलेल्या अस्पृश्यतेच्या वागणुकीच्या विरोधात दिनांक 23/9/1917 रोजी केलेल्या संकल्पाचा 106 वा संकल्प दिन समारोह कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमात डॉ भीमराव यशवंत आंबेडकर पुढे असे म्हणाले की, संकल्प दिनाला आता लाखो लोक येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प घेऊन जातात. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आपली  व्यवस्था आणावी लागेल.तसेच संविधानाला मानणाऱ्या पार्टीलाच  सत्तेत आणावे असे आवाहनही केले.

              राजेंद्रपाल गौतम यांनी जाती छोडो समाज जोडो चा नारा देऊन आपल्या हक्क व अधिकारासाठी एकत्रित  संघर्ष  करावा असे आवाहन केले.

     सकाळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या काळात ज्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर बसत होते तेथे  (सध्याचे बडोदा जिल्हाधिकारी कार्यालय)  वंदन केले .त्यानंतर नवलखा मैदान ते संकल्प भूमी अशी  बहुजन अधिकार एकता संकल्प रॅली काढण्यात आली .त्यामध्ये डॉ भीमराव यशवंत आंबेडकर ,राजेंद्रपाल गौतम ( राष्ट्रीय अध्यक्ष मिशन जयभीम) ,विनय बौद्ध ( राष्ट्रीय अध्यक्ष ,जयभीम आर्मी ),दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया /समता सैनिक दलाचे कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव ),एस. के. भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ),बी .एच. गायकवाड गुरुजी (राष्ट्रीय सचिव ), सामंतभाई सोळंकी ( गुजरात उत्तर राज्य अध्यक्ष ) , पी .एल .मारू ( गुजरात राज्य एस. एस. डी. अध्यक्ष ) भानूभाई चौहान (गुजरात अध्यक्ष -मिशन जयभीम ) , रिपब्लिकन पार्टीचे विजयभाई मैसुरिया इत्यादी सहभागी झाले होते.

जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्प केला तेथे डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर व इतर मान्यवरांनी वंदन केले व भिख्खू संघाच्यावतीने वंदना घेण्यात आली.  तसेच  समता सैनिक दलाच्यावतीने  मानवंदना देण्यात आली .मानवंदनेचे संचालन एस. के .भंडारे यांनी केले. 

   संकल्प भूमीवर संकल्प भूमी ट्रस्टच्या वतीने ट्रस्टी अनिल प्रथम ( डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ) यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केल्या कार्यक्रमात  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बडोदा जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या श्रामणेर शिबिर व उपासिका शिबिराचा समारोप करण्यात आला.

 सदर शिबिरासाठी भंते विशुद्ध बोधी ,केंद्रीय शिक्षक  अरुण तायडे व लताताई  तायडे काम केले. ही शिबिरे बडोदा जिल्हा शाखेचे अध्यक्ष रविंद्र गाडे यांनी आयोजित केली होती. डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शिबिरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आली. या संकल्प दिन च्या कार्यक्रमास जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Programme of BSI या ब्लॉगच्या माध्यमातून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमांना प्रसिद्ध देत आहे म्हणून आपणही programme of BSI च्या लिंक ला शेअर करा ही विनंती.






The Buddhist Society of India

Founder President : Dr. Babasaheb Ambedkar

National Patron: Respected High Priest Miratai Ambedkar

Trustee Chairman : Dr. Harish Ravalia

National Working President : Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar.


☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

                     resolution day begins

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

Baroda (23/9/2023)- Change of thought is seeing that Gujarat is the experiment school of manuwad. So now humanist thinking has to end from here. Dr. Grandson of Babasaheb Ambedkar Dr. Bhimrao Yashwant Ambedkar (Trustee / National Working President - The Buddhist Society of India and Group National President - Samata Sainik Dal) did. 


Saravansh, The Buddhist Society of India District Branch Baroda at Collectorate Baroda and Bhim Army and Sankalp Bhumi Trust at Sankalp Bhoomi organized the 106th Sankalp Day Ceremony.


The 106th Sankalp Day celebration program was concluded on 23/9/1917 against the treatment of untouchability by Hindu sepoys and others when Dr. Babasaheb Ambedkar was employed in the Baroda Institute of Sir Sayajirao Gaikwad Maharaj. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar further said that That, on Sankalp Day now lakhs of people come and carry the Sankalp of Dr. Babasaheb Ambedkar. We will have to bring our system in the upcoming 2024 elections. He also appealed to bring the party that respects the constitution to power.


              Rajendrapal Gautam appealed to people to fight together for their rights and rights by chanting the slogan of Caste Chho Samaj Jodo.


     In the morning Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb and all officials and workers paid obeisance at the office where Dr. Babasaheb Ambedkar was sitting during the time of Sayajirao Gaikwad Maharaj (now Baroda Collectorate Office). After that Bahujan Adhikar Ekta Sankalp Rally was held from Navlakha Maidan to Sankalp Bhumi. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar, Rajendrapal Gautam (National President Jaibhim Mission), Vinay Buddh (National President, Jaibhim Army), The Buddhist Society of India / Samata Sainik Dal Captain Pravin Nikhade (Trustee and International Secretary), S. K. Bhandare (National Vice President and Staff Officer), B.H. Gaikwad Guruji (National Secretary), Samantabhai Solanki (Gujarat North State President), PL Maru (Gujarat State S.S.D. President) Bhanubhai Chauhan (Gujarat President - Mission Jaibhim), Vijaybhai Mysuria of Republican Party etc. participated. .


Where Dr. Babasaheb Ambedkar resolved. Bhimrao Yashwant Ambedkar and other dignitaries paid obeisance and obeisance was taken on behalf of Bhikkhu Sangha. Salutations were also given on behalf of Samata Sainik Dal. By K. Bhandare. 


   Shramner Camp and Upasika Camp organized by The Buddhist Society of India Baroda District Branch concluded in a program organized on behalf of Sankalp Bhoomi Trust under the chairmanship of Trustee Anil Pratham (Director General of Police).


 Bhante Vishuddha Bodhi, Central Teacher Arun Taide and Latatai Taide worked for the said camp. These camps were organized by Baroda District Branch President Ravindra Gade. Certificates were given to the campers by Dr. Bhimrao Ambedkar. People attended this Sankalp Day program in large numbers.


Program of BSI is promoting the programs of The Buddhist Society of India through this blog, so please share the link of program of BSI.


Tuesday, September 19, 2023

देश बदलण्याची गोष्टी करणे हा देशद्रोहाचा गुन्हा असून सुद्धा राज्यकर्ते कानाडोळा करत आहेत .त्यामुळे धर्मांध शक्ती वाढत आहे . -डॉ. भीमराव य. आंबेडकर

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

देश बदलण्याची गोष्टी करणे हा  देशद्रोहाचा गुन्हा असून सुद्धा राज्यकर्ते कानाडोळा करत आहेत .त्यामुळे धर्मांध शक्ती वाढत आहे . 

 -डॉ. भीमराव य आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

सुर्यपुत्र भय्यासाहब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त  विचारमंथन

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


मुंबई -देशांमध्ये संविधानाचे राज्य नाही ,देश बदलण्याची गोष्टी केल्या जातात जो देशद्रोहाचा गुन्हा असून सुद्धा राज्यकर्ते कानाडोळा करत आहेत .त्यामुळे धर्मांध शक्ती वाढत आहे .हिंदुराष्ट्र बनविण्याची भाषा केली जाते हे खुलेआम चॅलेंज गेल्या 9 वर्षांपासून चालू आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही . त्यावर बोलणे हे विरोधी पक्षाचे काम आहे.  मात्र विरोधी पक्षही बोलत नाही. त्याला ईडी ची ,संपत्ती जप्त होईल याची भीती आहे .लोकशाहीचा चवथा स्तंभ असलेला मिडिया ही काही बोलू शकत नाही कारण प्रत्येक मालक खरेदी करण्यात आले आहे . ही परिस्थिती का निर्माण झाली आली आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.आज देशात संविधानाचे पिलर असुरक्षित केले जात आहेत. संविधानाने ज्यांना कामे दिली आहेत ते काम करू शकत नाहीत कारण एका बाजूने सरकारी दबाव व दुसऱ्या बाजूला भीती अशी परिस्थिती आज देशात निर्माण झाली आहे.असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे  ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे  राष्ट्रीय अध्यक्ष )यांनी भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या 46 व्या स्मृती दिनानिमित्त डॉ .आंबेडकर भवन दादर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जातीय धर्मांधता आणि राजकीय परिस्थिती या विषयावर बोलताना केले. 

डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर पुढे असे  म्हणाले की ,जी २० साठी आलेल्या परदेशी राष्ट्राध्यक्ष /पंतप्रधान /प्रतिनिधींना मिडिया च्या समोर बोलू दिले गेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हियेतनाम येथे  गेल्यावर भारतातील परिस्थितीवर तेथील मीडिया समोर  असे सांगितले की, भारतात मानवाधिकार व मायनॉरिटी सुरक्षित नाहीत .

तसेच डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर  यांनी आपल्या भाषणात पुढे असेही सांगितले की, आम्हाला घाबरवण्यासाठी असे सांगितले गेले की, धर्मांतर केले तर तुमच्यावर केसेस करू. परंतु त्याला आम्ही घाबरलो नाही. आम्ही धम्म दिक्षा चे कार्यक्रम सुरूच ठेवले. आम्ही २२ प्रतिज्ञा देऊन धर्मांतराचे कार्यक्रम घेऊन धम्म दिक्षा देत आहोत.

   देशात जनगणना होत नाही. याविषयावर आवाज उठवला पाहिजे.

सुप्रीम कोर्टाचे अधिकार काढून घेण्यासाठी संसदेत कायदे केले जात आहेत.

संविधानिक अधिकार   टिकवून ठेवण्यासाठी ओबीसी समाजाला सोबत घेऊन  लढाई लढावी लागेल असे आवाहन डॉ आंबेडकर यांनी केले.

 प्रमुख वक्ते  प्राचार्य वाय .के. ठोंबरे यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणी सांगून त्यांनी चैत्यभूमी व दीक्षाभूमी ची जागा  व पंचायत समितीचा  सभागृह आणि कफ परेड चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इत्यादी कसे केले याची माहिती सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे यूनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज असल्याचे सांगितले.तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेने  आता मालका सारखे वागा, ,मजूर असल्या  सारखे  वागू नका असे सांगितले.

तसेच स्वतः साठीच काम करताय समाजासाठी सुद्धा काम करा असे रिपब्लिकन नेत्यांना आवाहन केले.

कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतराष्ट्रीय सचिव ) यांनी भय्यासाहेब यांना अभिवादन करताना असे सांगितले की ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर भय्यासाहेब यांनी धम्म संस्था संपूर्ण देशभर घेऊन गेले.  त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतही प्रतिनिधित्व केले. असल्याचे सांगितले. त्यांचे सुपुत्र डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर हे देशात व विदेशातही दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन चालले आहेत .


एस .के. भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर /समता सैनिक दल ) यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमीची  व दिक्षा भूमीची जागा दि बुद्धिस्ट सोसायटी ला मिळवून दिली , चैत्यभूमी उभारणीसाठी त्यावेळचे  एन. एम. कांबळे आणि इतर दोन जणांच्या नावे  स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लोकांनी लाईन लाऊन पैसे जमा केले त्याचे काहीही उपयोग केला गेला नाही . पैसा अजून तसाच पडून आहे असे समजते. परंतु त्याबाबत  कोणतीही कारवाई झाली नाही .

मात्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी महू ते चैत्यभूमी अशी भीम ज्योत काढून लोकांच्या पैशातून आजची चैत्यभूमी उभारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर   झालेल्या  निवडणुकीत भय्यासाहेब आंबेडकर यांनी राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास नकार दिला .त्यामुळे जी. के. माने खासदार झाले  व एवढेच काय त्यांचा मुलगा आनंदराज आंबेकर यांच्या आई-आई-टी प्रवेशाचे वेळी आम्ही बुद्धिस्ट असल्याने मागासवर्गीयांचे प्रमाणपत्र देणार नाही असे सांगितले .तसेच त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती पुढे नेली . त्यामुळे  भय्यासाहेब आंबेडकर हे केवळ रक्ताचे वारसदार नसून खरे  विचारांचे वारसदार आहेत असे सांगितले. भंडारे पुढे असे म्हणाले की ,जशी भय्यासाहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक , धार्मिक व राजकीय चळवळ पुढे नेली त्या प्रमाणेच त्यांचे नातू श्रध्येय अँड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी  ती  पुढे  घेऊन जात आहेत.

त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करावी लागतील त्यासाठी तयार राहावे.

या वेळी भंते बी संघपाल महाथेरो (राष्ट्रीय उपाध्यक्ष व भिक्खू संघ प्रमुख ) यांनी आशिर्वाद दिला आणि    जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष),रागिणीताई पवार (केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख  ) यांनी आदरांजली वाहिली  होते.

यावेळी सुषमाताई पवार(राष्ट्रीय उपाध्यक्ष ), बी .एच. गायकवाड (राष्ट्रीय सचिव ),ऍड .एस. एस. वानखडे( राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) ,बी. एम .कांबळे (राष्ट्रीय सचिव ) राजेश पवार (राष्ट्रीय सचिव), भिकाजी कांबळे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) , भारतीताई शिराळ (केंद्रीय महिला विभाग सचिव  ,वैशालीताई अहिरे (मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष ) इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुंबई प्रदेश चे अध्यक्ष उत्तम मगरे होते . सूत्रसंचालन रविंद्र गवई (सरचिटणीस मुंबई प्रदेश ) यांनी केले.

 सकाळी आदरणीय महा उपासिका मिराताई आंबेडकर व आंबेडकर परिवाराने  चैत्यभूमी येथे जाऊन भय्यासाहेब यांना आदरांजली वाहिली. 

समता सैनिक दलाचे डी .एम .आचार्य ,प्रदिप कांबळे  यांनी मुंबई प्रदेश बटालियन च्या वतीने संचालन केले.

या कार्यक्रमास सर्व झोन शाखा व त्यांच्या अंतर्गत शाखांचे  बौद्धाचार्य,केंद्रीय शिक्षक ,सैनिक/ अधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होती

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️









  ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

Doing things to change the country is a crime of treason, but the rulers are turning a blind eye. 

 -Dr. Bhimrao Ambedkar

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

Brainstorming on the memorial day of Suryaputra Bhayyasaheb Ambedkar

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


MUMBAI - There is no rule of constitution in countries, things are done to change the country which is a crime of treason but the rulers are turning a blind eye. Due to this, fanatical power is increasing. The open challenge of making Hindu Rashtra is going on for the last 9 years. No one talks about him. It is the job of the opposition to talk about it. But the opposition party is not talking. He fears that ED's assets will be confiscated. Media, the fourth pillar of democracy, cannot say anything because every owner has been bought. It is necessary to think why this situation has arisen. Today, the pillars of the constitution are being made vulnerable in the country. Those who have been given the tasks by the constitution cannot work because the government pressure on one side and fear on the other side has created a situation in the country today. 

Dr. Bhimrao Yashwant Ambedkar further said that foreign presidents/prime ministers/representatives who came for G20 were not allowed to speak in front of the media. When US President Joe Biden went to Vietnam, he told the media about the situation in India that human rights and minorities are not safe in India.

Also, Dr. Bhimrao Yashwant Ambedkar further said in his speech that to scare us, we were told that if you convert, we will file cases against you. But we were not afraid of him. We continued the program of Dhamma Diksha. We are giving Dhamma Diksha by taking 22 pledges and conducting conversion programs.

   There is no census in the country. Voice should be raised on this issue.

Legislation is being passed in Parliament to take away the powers of the Supreme Court.

Dr. Ambedkar appealed that the OBC community will have to fight the battle together to preserve the constitutional rights.

 Principal Speaker YK Thombare recounted many memories of Bhaiyasaheb Ambedkar and how he made Chaityabhoomi and Dikshabhoomi, the Panchayat Samiti Hall and Dr. Babasaheb Ambedkar's statue of Cough Parade etc. He said that Dr. Babasaheb Ambedkar is a University of Knowledge. Also, as Babasaheb Ambedkar said, Now act like a master, don't act like a worker.

He also appealed to the Republican leaders to work for the society while working for themselves.

Captain Pravin Nikhade (Trustee and International Secretary) while greeting Bhayyasaheb said that after Babasaheb Ambedkar, Bhayyasaheb took Dhamma Sanstha all over the country. He also represented in international conferences. Said to be. His son Dr. Bhimrao Yashwant Ambedkar is leading the Buddhist Society of India in India and abroad.


S.K. Bhandare (National Vice President and Staff Officer / Samata Sainik Dal) Bhaiyasaheb Ambedkar got Dr. Babasaheb Ambedkar's Chaitya Bhoomi and Diksha Bhoomi to the Buddhist Society, for the construction of Chaitya Bhoomi at that time N. M. People deposited money online in State Bank of India in the name of Kamble and two others but nothing was used. It seems that the money is still lying around. But no action was taken regarding it.

But Bhaiyasaheb Ambedkar took the Bhim Jyot from Mahu to Chaityabhoomi and built today's Chaityabhoomi with people's money.Dr. Bhaiyasaheb Ambedkar refused to contest the election on the reserved seat in the elections held after Babasaheb Ambedkar's Mahaparinirvana. K. Mane became an MP and that's all, at the time of his son Anandraj Ambekar's I-I-T admission, he said that since we are Buddhists, we will not give backward class certificate. He also carried forward the social, religious and political revolution of Dr. Babasaheb Ambedkar. Therefore Bhaiyasaheb Ambedkar is not only the heir of blood but also said that he is the heir of true thoughts. Bhandare further said that just as Bhaiyasaheb carried forward the social, religious and political movement of Dr. Babasaheb Ambedkar, his grandson Shradheya and. Prakash and Balasaheb Ambedkar and Dr.

For that, you will have to come and protest on the streets, so be prepared for that.

On this occasion, Bhante B. Sanghpal Mahathero (National Vice President and Bhikkhu Sangha Chief) offered blessings and Jagdish Gavai (National Vice President), Raginitai Pawar (Deputy Chief of Central Women's Department) paid tributes.

On this occasion, Sushmatai Pawar (National Vice President), B.H. Gaikwad (National Secretary), Add.S. S. Wankhade (National Secretary and Head of Central Training Department), B. M. Kamble (National Secretary) Rajesh Pawar (National Secretary), Bhikaji Kamble (Maharashtra State President), Bharatitai Shiral (Central Women's Department Secretary), Vaishalitai Ahire (Mumbai Pradesh Women's President) etc. were present.

The program was presided over by Uttam Magre, president of Mumbai region. Moderated by Ravindra Gavai (General Secretary Mumbai Region).

 In the morning respected Maha Upasika Miratai Ambedkar and Ambedkar family went to Chaityabhoomi and paid their respects to Bhaiyasaheb. 

Samata Sainik Dal was conducted by DM Acharya, Pradip Kamble on behalf of Mumbai Region Battalion.

A large number of Buddhacharyas, central teachers, soldiers/officers of all zone branches and their sub-branches were present in this program.

 Program of BSI is promoting the programs of The Buddhist Society of India through this blog.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️




Monday, September 18, 2023

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिन


 दिवंगत भय्या साहब अम्बेडकर जी का 46वां स्मृति दिवस के उपलक्ष्य में मुंबई प्रदेश शाखा द्वारा आदरांजली सभा का आयोजन डा अम्बेडकर भवन, दादर, मुंबई में संस्था के ट्रस्टी और राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद भिमरावजी अम्बेडकर के प्रमुख मार्गदर्शन में आज दिनांक 17 सितंबर‌ 2023 को शाम 7 बजे आयोजित किया गया था|

इस कार्यक्रम में मुख्य वक्ता के रूप में प्रोफेसर ठोंबरे सर ने सभागार में संबोधित किया| इस कार्यक्रम में आद डा भिमरावजी अम्बेडकर ने बहुत ही महत्वपूर्ण विषय पर गहन विचारों को पुरजोर तरीके से रखा| धम्म मंच पर विराजमान संस्था के सभी केंद्रीय, महाराष्ट्र राज्य शाखा पुरूष एवं महीला पदाधिकारी और मुंबई प्रदेश के पदाधिकारि अपने प्रभाग की ओर से भय्या साहेब को श्रद्धांजलि अर्पित करते हुए अपने विचार रक्खे|

कार्यक्रम की अध्यक्षता आद उत्तम मगरे ने की और सुत्र संचालन आद रविंद्र गवई, मुंबई प्रदेश के महामंत्री ने किया|


सभागार में उपस्थित सभी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक एवं शिक्षिका, सभी झोन शाखा तथा वार्ड पदाधिकारीयों ने दो मिनट खडे होकर शांति को अपनाते हूये श्रद्धांजलि अर्पित की|

पूज्य भंते बि संघ पाल, महाथेरो एवं राष्ट्रीय उपाध्यक्ष ने सभी Poverty कार्यकर्ता को आशिर्वाद दिया| सरणतयं होकर कार्यक्रम का समापन किया|

उसी समय के कुछ छायाचित्र|
























Monday, September 11, 2023

सिरपूर बौद्ध सस्कुतीं का महान केद्रं था|. इस केद्रं को बौद्ध धम्मीय देश के सामने रखना पडेगा. डॉ भीमराव यशवंत आंबेडकर


☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

     दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया छत्तीसगढ राज्ये शाखा की और से लगातार दो दिन से डॉक्टर भीमराव आंबेडकर साहब मार्गदर्शन कर रहे है| आज  08.09.2023 को छत्तीसगढ राज्ये शासकीय कार्यक्रम सिरपूर की पावन धर्तीवर वो बोल रहे थे| कार्यकर्ता को भी उन्होने अपील किया की वह बडे पैमानेपर सिरपूर बौद्ध केद्रं का प्रचार करे| राज्ये शाखा की और से उनको बडी फुलमाला पहेनाकर उनका स्वागत कीया गया|

 कार्यक्रम के बाद खुदाई मे करीब 11. बुद्ध विहार मिले है उसका निरीक्षण किया| पु. भन्ते नागार्जुन सुराई ससाई ने बनाये हुयी बुद्ध विहार मे भेट दिया|

शामको 5. बजे गुरू घासीदासजी सभागृहात मे आयोजित राज्ये शाखा की कार्यक्रम मे उन्होने मार्गदर्शन किया|

 इस समय आद. जगदीश गवाई. बी एच गायकवाड, विनोद बनसोड उन्होने समयोचित मार्गदर्शन किया| दो दिन के कार्यक्रम मे उनके साथ| दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया के ट्रस्टी आद। प्रवीण निखाडे ,आद जगदीश गवाईजी ,आद बी. एच. गायकवाड़, विनोद बनसोड, मनोज मुन, भिमटे गजभिये, इ कार्यकर्ता साथ मे थे। चीत्रकुट जगदलपूर सिरपूर और रायपूर मे कार्यक्रम सपंन्न हुये. |रायपूर कार्यक्रम आयोजित करणे मे सुनील गणवीर डॉ सुखदेवे इ. कार्यकर्ताओने कडी मेहनत करके कार्यक्रम यशस्वी किया.| सिरपूर मे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर जिल्हा शाखा की और से पर्यटन लाया था| पद्माकर गणवीर, भिमराव फुसे, विलास उदींरवाडे., एस डी गोडबोले. इ. कार्यकर्ता और महिला उपस्थित थी| रायपुर कार्यक्रम में आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आम्बेडकर साहब ने मार्गदर्शन किया|
























ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...