संविधानाने भारतीयांना दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्काच्या विरोधातील कोणतेही कायदे ,मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी -परंपरा कलम 13 नुसार रद्द होतात. - एस के भंडारे
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ मुंबई - अस्पृश्यतेतील स्त्री -पुरुष व सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता , मनुस्मृती व चातुर्वण्य मध्ये स्त्री ही गुलाम व पुरुषांची संपत्ती होती ,पुरुष तीला विकु किंवा गहाण ठेऊ शकत होता तीला स्वतः ला कोणताही अधिकार नव्हता त्यामुळे महात्मा जोतिराव फुले -सावित्रीमाई फुले यांनी प्रथम शिक्षण दिले व डॉ बाबासाहेबांनी त्यांना संविधानात स्वातंत्र्य व समानतेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी विविध मूलभूत अधिक...